अनागोंदी कारभाराची चौकशीची मागणी करणार
आपला ई पेपर
परळीत पहाटे किरोकळ पाऊस झाला.तरी महावितरण कार्यालयातील दुर्लक्षित कारभारामुळे परळीकरांनाची रात्र अंधारात काढावा लागली.तसेच कार्यालयात फोन सतत बंद असतो. यासर्व अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी परळी तालुक्यातील सर्व नागरिकांनी केली आहे.
परळी शहर व तालुक्यात मागील गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. किरकोळ पाऊस आला तरी अनेक तास वीज पुरवठा खंडित केला जातो आहे.
*दुर्दैवी घटना |सावधान मुलींनो |प्रेमविवाहचा पश्चाताप 3महिन्यात आयुष्य संपवलं...*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/06/3.html*
*परळीत जागरूक व्यापारी व पत्रकारितेमुळे....
*https://aplaepaper.blogspot.com/2023/06/blog-post_83.html*
*परळीत भगव वादळ | शिवसेना ...*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/06/blog-post_33.html*
*धक्कादायक | परळी शहरात एकाची हत्या... पोलीस तपास सुरू*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/06/blog-post_60.html*
*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*
*संतोष बारटक्के*
*9423472426*
0 टिप्पण्या