डॉ.शामाप्रसाद मुखर्जी रेल्वेउड्डाणपुलावर अवजड वाहनाच्या ट्राफिकमुळे सतत..
आपला ई पेपर
परळीत पुन्हा एकदा उडाण पुलावर अवैध वाहतुक व अवजड वाहनाच्या ट्राफिकमुळे अपघात वाढत असून यात अनेक निष्पाप लोकांचा बळी जात आहे. याकडे पोलीस मात्र दुर्लक्ष का ? करत आहेत.
परळीतील उड्डाणपूल आतापर्यंत अवैध धंद्याचा अड्डा तसेच अवैध वाहतुकीसाठी व अपघातासाठी नेहमीच चर्चेत असतो. या सगळ्या घटनाचे मूळ कारण पोलिसांचे याकडे असलेला दुर्लक्ष हेच मुख्य कारण आहे.
कधीकधी याच उड्डाणपूलावर वाहनाचा दंडात्मक कारवाई च्या नावाखाली टोळक्या टोळक्याने दिसणारे तत्पर पोलीसांना पुलावर असलेली अवैध वाहतूक यामुळे याचा सतत त्रास होत आहे. परळीकरांना उड्डाणपुलाच्या या त्रासातून कोण मुक्त करणार याकडे मात्र अनेक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या