Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धाडस करा विकासाच्या मुद्द्यावर बोला तरच सुसंस्कृत महाराष्ट्र घडेल- युवराज छत्रपती संभाजीराजे

 


परळी / प्रतिनिधी 

परळी मतदार संघाचा एकंदरीत विकास पाहता यांच्या विकासात राजकारण हे दुर्दैव आहे.

व्यक्तीद्वेष ठेवून कुणीही राजकारण करु नये. व्यक्तीद्वेष ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. खरेतर विकासाचे ध्येय समोर ठेवून राजकारण केले पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर बोलले तरच सुसंस्कृत स्वराज्य महाराष्ट्र घडेल.



 सत्तेवर असलेल्यांनी किंवा नसलेल्यांनी व्यक्तीद्वेष सोडून विकासाच्या मुद्द्यावर बोलले पाहिजे. लोकांना काहीतरी आवडते म्हणून काहीही बोलणे हे टाळले पाहिजे, असे स्पष्ट मत संभाजीराजे छत्रपती यांनी परळी येथील हालगे गार्डन येथे अॕड. माधव आप्पा जाधव मित्र मंडळ संपर्क कार्यालय यांच्या उद्घाटन सोहळाप्रसंगी मांडले. 


यावेळी व्यासपीठावर सर्वपक्षीय नेते मित्र मंडळ उपस्थित होते

सविस्तर बातमी थोड्यावेळात...



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या