अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांचे तात्काळ पंचनामे कराण्याची मागणी
परळी तालुक्यात आठ दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणीच पाणी झाले तर काही भागात पाणीमुळे पिके वाहून गेली आहेत. पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे यागावांचे तात्काळ पंचनामे करावे व त्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी परळी नायब तहसीलदार बी एल रुपनर यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मागणीचे निवेदन देण्यात आले
त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा कार्यकर्ते व सर्वच पदाधिकारी उपस्थित होते
सविस्तर बातम्या ताज्या घडामोडी ब्रेकिंग न्यूजसाठी आताच
this link to join my WhatsApp group:
0 टिप्पण्या