हर घर तिरंगा फडकवून भारत देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करा
"हर घर तिरंगा" अभियानांतर्गत काढण्यात आलेली रॅली उत्साहात संपन्न झाली.भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याच्या आझादीचा अमृत महोत्सव देशभरात हर्षोल्हासात साजरा करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या