Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सहनशीलतेचा अंत पाहू नका |उदय सामंत यांचे | खुलं |आव्हान


महाराष्ट्र राज्यातील राजकारण किती हीन आणि खालच्या थरला पातळीला चालले आहे




    पुणे येथील कात्रजच्या सिग्नलवर उदय सामंत यांची कार थांबली होती. रात्रीच्या सुमारास हा हल्ला शिवसेनेचे उदय सामंत यांच्या गाडीवर झाला आहे. त्याहल्ल्याप्रकरणी त्यांनी प्रसारमाध्यमांना खुलासा देऊन जाहीर केले आहे की"माझी कार सिग्नलला थांबली होती, 


त्यावेळी  बाजूला एक गाडी थांबली आणि त्यातून दोन जण उतरले त्यांच्या हातात बेसबॉलची बॅट होती तर दुसऱ्याने हाताला दगड बांधला होता हल्ल्यात कोणालाही दुखापत झालेली नाही  सहनशीलतेचा अंत पाहू नका', असं खुलं आव्हान  उदय सामंत त्यांनी यावेळी केले आहे 


       सुरक्षारक्षकांच्या व महाराष्ट्र पोलिसांनी हल्लेखोरांना कारपासून दूर केल्याने तसेच काहींना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला आहे.


'      अशाभ्याड हल्ल्यांमुळे आम्ही कोणीही एकनाथ शिंदे यांची साथ सोडून पळून जाणारपैकी आम्ही  नाहीत घाबरणार तर मुळीच नाहीत आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका'असं खुलं आव्हान सामंत यांनी हल्लेखोरांना आणि हल्ल्यामागील सूत्रधारांना दिले.

अश्या हल्ल्याने दाखवून दिले आहे की महाराष्ट्र राज्यातील राजकारण किती हीन आणि खालच्या थरला पातळीला चालले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या