या संकल्पनेतून समाजात देशभक्तीच एक व्यासपीठ निर्माण झाले आहे
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संकल्पना अतिशय सुंदर असली तरीही या संकल्पनेच्या आधारे अनेक सामाजिक उपक्रम वेगवेगळे सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण झाले आहे याच अनुषंगाने
धारूर येथेस्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाची जन-जागृती तसेच ऐतिहासिक वारसा जपण्याच्या उद्धेशाने धारूर येथील ऐतिहासिक किल्ल्याची स्वच्छता मोहीम आखून त्यानुसार स्वच्छता करण्यात आली यावेळी सर्व पोलीस प्रशासकीय यंत्रणा, सामाजिक कार्यकर्ते व महाविद्यालय यांच्यामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला
0 टिप्पण्या