विजेच्या धक्का लागून |शेतकऱ्यासह शेळीचा मृत्यू पोलिसांची चौकशी सुरू
PM किसान 12 व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत प्रतीक्षा संपणार... या दिवशी मिळणार
गेवराई तालुक्यात रानडुकरांपासून बचाव करण्यासाठी उसाच्या बांधावर लावलेल्या ताराला स्पर्श झाल्याने अर्धमसला येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. यात एका शेळीचाही मृत्यू झाला आहे
नंदू उद्धव थोपटे वय ४० रा. अर्धमसला असे विजेचा धक्का बसलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ते शेतातून घरी येताना. यावेळी सोबत असलेली शेळी उसामध्ये गेली. त्या शेळीला पाहण्यासाठी गेली तेव्हा तारेचा स्पर्श झाला आणि ते खाली पडली. हा समाज दैनंदिन दिनदर्शिकेची होळी करणार कारण तो उल्लेख चुकीचा आहे ..
अशी माहिती समोर येत आहे या भागातील शेतकऱ्यांनी रानडुकरांपासून संरक्षण करण्यासाठी तारांवर विद्युत प्रवाह सोडलेला होता.याच तारेचा जबर धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे धक्कादायक पुन्हा डॉक्टरच्या घरात चोरी | 'या' शहरात खळबळ दरडखोर फरार..
महिन्याभराच्या नांदेड येथील चोरीनंतर पुन्हा या शहरात चोरी झाली हे दरोडेखोर अजूनही फरार असून मराठवाड्यात सक्रिय झाल्याचे दिसते आहे. सक्रिय राहा सतर्क रहा सुरक्षित रहा
0 टिप्पण्या