परळी शहराच्या चारही बाजूने
वीटभट्ट्यांनी घेरले आहे.यावीटभट्टीतून निघणारा विषारी वायू तसेच वीटा बनविण्यासाठीआणलेली कोळशाची राखेतील वेगवेगळे केमिकल्सपदार्थ टाकलेलेअसतात या वायूमुळे शहर व तालुक्यात अनेक लहान मुले, मुली, वयोवृद्धआजारी पडत आहेत. आहेत.याला सर्वस्व जवाबदार मा.जिल्हा व तालुका महसुलप्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आहेत यावर कारवाई करण्याची मागणी असे नागरीकातून होत आहे.
Social Plugin