आपला ई पेपर
राजस्थान पतसंस्था ही आजही भक्कम असून या पतसंस्थेच्या शेकडो कोटी रुपयांच्या ठेवी आणि मालमत्ता सुरक्षित असल्यामुळे आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सुनील माणिकराव देशमुख यांनी एक लाख रुपयाची ठेवी एफडी स्वरूपात राजस्थानी पतसंस्थेत ठेवली आहे त्यामुळेच आजही ठेवीदारांचा सामान्य नागरिकांचा विश्वास राजस्थानी पतसंस्थेवर आहे त्यामुळे नागरिकांनी विशेषता ठेवीदारांनी कोणत्याही व विश्वास न ठेवता आपण ठेवलेली रक्कम सुरक्षित आहे असा विश्वास ठेवावा असे आव्हान पतसंस्थेच्या संचालक मंडळाने केले आहे.*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_81.html**
सर्वच वित्तीय संस्था केवळ ठेवीदारांच्या विश्वासावरच उभी रहाते.*
*सर्वच ठेवीदारांना एकदमच मुदतपूर्व ठेव रकमा परत देऊच शकत नाही.*
🔴👇👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_81.html*
0 टिप्पण्या