Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

MURDER | 9 जणांचा खून |गुप्तधनाच्या 1 कोटीसाठी | त्यांनी हत्त्येचा कट रचला | वाचा संपूर्ण बातमी...


धक्कादायक बातमी अख्ख्या महाराष्ट्र राज्याला धक्का देणारी बातमी डॉ, कुटुंबातील 9 जणांचा सामूहिकरीत्या आत्महत्या दर्शन खून करणाऱ्या  आरोपीला सांगली पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणातील दोन्ही आरोपींनी संपूर्ण कुंटुबाला चहातून विष देऊन मारले   मात्र, हा सगळा प्रकार गुप्तधानाच्या पोटी झाल्याची  समोर आले आहे.

जबरदस्त BREAKING NEWS | उपमुख्यमंत्री प्रहार जनशक्तीचा ? | बंडखोर नेते यांना पक्षांतरा शिवाय पर्याय नाही |

 https://aplaepaper.blogspot.com/2022/06/breaking-news.html#.Yrcd8thRvko.whatsapp


मिरज  तालुक्यातलं म्हैसाळ   गावातील अख्ख वनमोरे कुटुंब   20 जूनला संपलं. सुरुवातीला   ही सामूहिक   आत्महत्या   


असल्याचं पोलिसांना वाटत होतं. पण ही आत्महत्या  नव्हती.    हत्याच होती! या प्रकरणी मांत्रिकासह त्याच्या सहकाऱ्याला अटक करण्यात आली आहे . मात्र या हत्याकांडाचे   मास्टरमाईंड मांत्रिक अब्बास आणि त्याचा ड्रायव्हर यांनी 9 जणांच्या हत्येचा उलगडा केला. 


चहातून विष देऊन त्यांनी अख्ख्या कुंटुबाला संपवलं आणि पण त्याआधी त्यांनी ही हत्या वाटू नये, यासाठी सुसाईड नोट लिहिण्याचा कट रचला.


आरोपींनी     का केली हत्या ?


वनमोरे कुटुंबिय   गुप्तधनाच्या   लालसेपोटी या मांत्रिक अब्बासच्या नादी लागले होते.

अब्बास  गुप्तधन    शोधून देईल यायची आस वनमोरे कुटुंबाला होता. त्यासाठी अब्बासने एक कोटी रुपये इतकी रक्कम वनमोरेंकडून घेतली होती. 


कर्ज काढून, कुणाकडून पैसे घेऊन हे पैसे वनमोरे बंधूंनी जमवले होते.   त्यानंतर जेव्हा आर्थिक अडचण भासू लागली, तेव्हा या पैशांची मागणी अब्बासकडे केली जात होती. एक दिवस अब्बास आपल्या ड्रायव्हरसर आहे. गुप्तधन शोधून देतो म्हणून त्यानं कुटुंबातील सगळ्यांना गच्चीत पाठवलं. वनमोरे कुटुंब आपले एक कोटी रुपये परत मिळावेत म्हणून अब्बासकडे तगादा लावत होते.   म्हणून त्याने सगळ्यांचा काटा काढायचं ठरवलं अन्  त्यांनी  हत्त्येचा कट रचला.

धक्कादायक | महागडा मोबाईल |17 हजार रु असलेली पर्स रेल्वे खाली पडली,अन् पुढे काय झाले ते वाचा | 

https://aplaepaper.blogspot.com/2022/06/17.html#.YrtS3zkIv64.whatsapp

https://youtu.be/z1rRz63kzf4

कशी केली   हत्या?

अब्बासने   सहळ्यांना घराच्या   गच्चीवर पाठवले आणि गुप्तधनासाठी काहीतरी पुजा करतो असं भासवलं.   जेव्हा वनमोरे कुटुंबीय खाली   गच्चीतून घरात आले, तेव्हा अब्बासने वनमोरे कुटुंबाला चहा पाजला.   या चहात त्यानं विष कालवलं होतं. एक   एक करुन प्रत्येकजण चहा पिऊन बेशुद्ध पडला.   त्यानंतर आपल्यावर हत्येचा आळ येऊ नये, यासाठी अब्बासने सुसाईड नोट लिहून हत्याकांड रचलं!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या